बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
पाडळी [ निनाम] ता . सातारा येथील शांताबाई श्रीरंग देशमुख यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात दोन मुले , मुलगी , सुना , नातवंडे , परतवंडे असा परिवार आहे . सावडणे विधी शुक्रवार दि .११ रोजी सकाळी ८ .३० वाजता पाडळी येथे होणार आहे .





Social Plugin