Ticker

6/recent/ticker-posts

भारतलाल गांधी यांचे निधन.



      बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 बुध ता . खटाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी  भारतलाल चुनिलाल गांधी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले .  त्यांनी विद्युत मंडळामध्ये ४० वर्ष नोकरी केली होती . बुध, पुसेगाव  परिसरातील शेतकरी , ग्रामस्थांची अनेक कामे केल्यामुळे ते सर्वांच्या परिचित होते . मुंबई महानगर पालिकेचे उपायुक्त किशोर गांधी यांचे ते वडिल होते . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , मुलगी , सुना , नातवंडे असा परिवार आहे .