पालघर . १६ (ज्ञानेश चौधरी) प्रतिनिधी
महाराष्ट्रशासन पुरस्कृत धरती आबा ग्रामविकास योजनेचा शुभारंभ आज दिनांक १६ जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालघर येथे पार पडला. पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री मा. श्री .गणेश नाईक आणि सामाजिक तसेच राजकीय मान्यवर उपस्थित होते.
आज शाळा चालू झाल्या. हे अवचित्य साधून मा.श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांनी पालघर तालुक्यातील दुर्वेस येथील शाळेला भेट देऊन मुलांचा आनंद दिगुणीत केला
Social Plugin