नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड महामार्गावरील दाभड येथील आज रोजी दाभड यांच्यावतीने तीन जणांचा मृत्यू अपघातामुळे झाला आहे संपर्क तुटल्यामुळे भुयारी मार्ग करण्यासाठी अनेक निवेदन देऊन काही फरक न पडल्यामुळे याच्या चारही गावात ग्रामस्थांच्या वतीने आज रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे हे चक्काजाम यावेळी सुमारे पाच किलोमीटर वाहनाच्या लांगा लागल्यामुळे महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .





Social Plugin