प्रतिनिधी अनिकेत चांदणे
अनियंत्रित ट्रकच्या धडकेत तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन सख्ख्या भावांनी गमावले प्राण अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. माळेगाव बाजार रस्त्यावर झालेल्या एका रस्ते दुर्घटनेत तीन शाळकरी मुलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.





Social Plugin